कर्मचार्यांनी केला दोन कोटींचा अपहार अपहाराचा गोषवारा..
अकलूज : येथील सुमित्रा पतसंस्थेत पतसंस्थेच्याच कर्मचार्यांनी दोन कोटी दोन लाख ३२ हजार २९६ रूपयांचा अपहार केल्याची तक्रार संस्थेचे लेखापरिक्षक चंद्रशेखर रायचंद्र दोशी यांनी अकलूज पोलिसांकडे दाखल केली आहे. यात…
