समाजकल्याणचा डोलारा पुन्हा प्रभारींवर!

– मागासवर्गीयांच्या योजना कशा राबवणार? नागपूर, २८ मे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या जातात. परंतु, या विभागाला कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने या विभागाचा डोलारा पुन्हा प्रभारी अधिकार्‍याच्या खांद्यावर…

पाणीपुरवठा व टँकर सेवा आज बंद

नवेगाव खैरी, कन्हान पम्पिंगचा वीजपुरवठा खंडित नागपूर, २८ मे  वादळी वारे आणि मुसळधार पावासामुळे नवेगाव-खैरी हेडवर्क्स आणि कन्हान पम्पिंग स्टेशन या दोन्ही ठिकाणी रविवार, २८ मे रोजी सायंकाळी ६ पासून…

आश्चर्य ! जन्मताच चालू लागलं बाळ

मुंबई, दि. 29 - एखादं मूल जेव्हा जन्माला आल्यानंतर किती महिन्यात चालू लागतं ? असा प्रश्न जर का कोणी तुम्हाला विचारला तर याचं तुम्ही सहजपणे उत्तर द्याल की नऊ ते…

नोटाबंदी सोडली तर, तीनवर्षात नवीन काय घडले? – उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 29 - मोदी सरकारला तीन वर्षे झाल्याचा उत्सव सरकारी पातळीवर सुरू आहे. त्या उत्सवात सामान्य जनता व शेतकरी सामील आहेत काय, याचे खरे उत्तर सरकारच्या प्रवक्त्यांनी द्यायला हवे.…

लष्करप्रमुख आक्रमक!

नवी दिल्ली‘भारतीय लष्कराला जम्मू-काश्मीरमध्ये सध्या छुप्या युद्धाचा सामना करावा लागत असून हे डर्टी वॉर लढताना जवानांना नवे उपाय योजावे लागत आहेत. हे युद्ध असेच लढले गेले पाहिजे’, अशी आक्रमक भूमिका…

तीस तोळे सोने घेऊन प्रियकर पसार

पुणे रात्री नऊच्या सुमारास बॅग घेऊन जाणारी पत्नी पतीला दिसली..ती रात्री कोठे जाते आहे, हे पाहण्यासाठी पती तिच्या पाठीमागे गेला असता ती अंधारात लपून बसली...पतीने तिचा शोध घेतला; पण ती…

सरकारचे धोरण म्हणजे “मर जवान, मर किसान” – खा. राजू शेट्टी

चहा वाले पंतप्रधान झाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असे वाटले, पण निराशाच पदरी पडली. मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – सरकारचे धोरण म्हणजे "मर जवान, मर किसान" असेच आहे. सीमेवर देखील…

शिवराज्याभिषेक दिन हा राष्ट्रीय सण व्‍हावा – छत्रपती खा. संभाजीराजे भोसले # जातीधर्मातील तेढ बंद झाली पाहिजे.

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – मी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा पाईक आहे. माझ्यासाठी छत्रपतींचे कुळ हे महत्त्वाचे आहे. बहुजनांचे, शेतक-यांचे, कामगारांचे प्रश्न सोडविणे या एकाच विचाराने राष्ट्रपती नियुक्‍त खासदारकीचा…

एक्यूयोगा (Acuyoga) भाग १३

एक्यूयोगा क्रमशः एक्यूयोगा फुफुसाच्या ऊर्जाप्रवासाठी : १) वज्रासनात बसावे. शक्य नसल्यास खुर्चीवर बसावे. २) दोन्ही हात खंडेच्या रेषेत बाहेर समांतर करावेत. ३) हाताचे पंजे जमिनीकडे करावेत. ४) दोन्ही हात खांद्याच्या…

श्रीपुरमध्ये आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल: आरोपी फरार श्रीपुर: येथील आठ वर्षाच्या शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सागर तानाजी चव्हाण (वय 26, रा. गणेशनगर, श्रीपुर) याच्यावर अकलूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पाच सहा…