शेतकऱ्यांनो अन्यायाविरोधातील आंदोलनात सहभागी व्हा
पंढरपूर : आज परिस्थिती पाहीली तर प्रत्येक पातळीवर सरकार आणि प्रशासनाकडुन शेतकर्यांवर अन्याय होतो आहे. शेती मालाला हमी भाव मिळत नाही. तर अर्थीक संकटामुळे शेतकर्यांना अत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही.…
