परीक्षा चालू असतानाच नापास होण्याची भिती , शाळकरी मुलाने मृत्यूला कवटाळले
मुंबई : दहावीच्या परीक्षेत दोन विषयांत नापास होण्याच्या भीतीने एका 15 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.विद्यार्थी काही दिवस तणावाखाली होता. ज्या दिवशी त्याची आई बाहेर गेली होती,…
