वारी विशेष लेख- सजीव देहामध्ये नवचैतन्य निर्माण करणं हे परमार्थ

जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराजांनी जवळ…

राज्यात ९० टक्के पेट्रोलपंपांवर इंधनचोरी?

ठाणे मापात चोरी करणाऱ्या पेट्रोलपंपांवरील कारवाई पोलिसांनी अधिक तीव्र केली असून, यातून मुंबई, ठाण्यासह संपूर्ण राज्यातच याचे जाळे पसरल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास ९० टक्के…

अंथरुण ओलं केलं म्हणून चिमुरडीचा घेतला जीव

फरीदाबाद:- एका पाच वर्षांच्या चिमुरडीनं अंथरुण ओलं केलं म्हणून तिच्या सावत्र बापाने तिला इतकं बेदम मारलं की त्यात तिचा जीव गेला. फरीदाबादमधल्या पर्वतीया कॉलनीत ही घटना घडली. या आरोपीला पोलिसांनी…

विमानतळाविरोधात शेतकरी रस्त्यावर

अंबरनाथ कल्याण-नेवाळी विमानतळाच्या जागेचा वाद पेटला असून या विमानतळासाठी संपादित केलेली जमीन परत मिळवण्यासाठी आज शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. संतप्त आंदोलकांनी रास्ता रोको करून सरकारचा निषेध केला. इतकंच नव्हे तर…

‘केवायसी’शिवाय ‘पीएफ’ नाही

अहमदाबाद भविष्यनिर्वाह निधी ऑनलाइन काढण्याची सोय असतानाही काही सदस्यांना पीएफ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याचे समोर आले आहे. ज्या सदस्यांनी ‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडंड फंड ऑर्गनायझेशन’च्या (ईपीएफओ) वेबसाइटवर केवायसी अपलोड केलेले नाही,…

मुख्यमंत्री ‘ढ’ विद्यार्थी!

राज्याचे मुख्यमंत्री ‘ढ’ विद्यार्थी असून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे दोनच व्यक्ती सर्वात सुखी आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी वाशीम येथे…

नीतीश कुमारांच्या भूमिकेमुळे काँग्रेस अडचणीत; लालूप्रसादही नाराज

नवी दिल्ली राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी उद्या होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीच्या आदल्या दिवशीच नीतीश कुमार यांनी 'एनडीए'चे उमेदवार कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर करत काँग्रेस आणि विरोधी पक्षांची कोंडी केली…

कारवाई न थांबवल्यास संप: पेट्रोलपंप डीलर्स

ठाणे पेट्रोलपंपांवर पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईला पेट्रोल डीलर्स असोसिएशनने विरोध दर्शवला आहे. पोलिसांनी पेट्रोलपंपांवर सुरू केलेली कारवाई केवळ संशयाच्या बळावर आहे. ही बेकायदेशीर छापेमारी आहे. हा प्रकार थांबला नाही, तर…

रामनाथ कोविंद यांच्या निवडीमागे मोदी-शहांचे बेरजेचे राजकारण – उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 22 - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी, यामागे भाजपाचे दलित मतांच्या बेरजेचे राजकारण असल्याचे म्हटले आहे. रामनाथ कोविंद यांची निवड…

मुस्लीम म्हणून अफजल खानाला मारलं नाही – शरद पवार

मुंबई, दि. 21 - छत्रपती शिवाजी महाराज सगळया धर्मांचे होते. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मुस्लीम म्हणून मारलं नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी…