विमानतळाविरोधात शेतकरी रस्त्यावर

अंबरनाथ कल्याण-नेवाळी विमानतळाच्या जागेचा वाद पेटला असून या विमानतळासाठी संपादित केलेली जमीन परत मिळवण्यासाठी आज शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. संतप्त आंदोलकांनी रास्ता रोको करून सरकारचा निषेध केला. इतकंच नव्हे तर…

‘केवायसी’शिवाय ‘पीएफ’ नाही

अहमदाबाद भविष्यनिर्वाह निधी ऑनलाइन काढण्याची सोय असतानाही काही सदस्यांना पीएफ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याचे समोर आले आहे. ज्या सदस्यांनी ‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडंड फंड ऑर्गनायझेशन’च्या (ईपीएफओ) वेबसाइटवर केवायसी अपलोड केलेले नाही,…

मुख्यमंत्री ‘ढ’ विद्यार्थी!

राज्याचे मुख्यमंत्री ‘ढ’ विद्यार्थी असून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे दोनच व्यक्ती सर्वात सुखी आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी वाशीम येथे…

नीतीश कुमारांच्या भूमिकेमुळे काँग्रेस अडचणीत; लालूप्रसादही नाराज

नवी दिल्ली राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी उद्या होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीच्या आदल्या दिवशीच नीतीश कुमार यांनी 'एनडीए'चे उमेदवार कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर करत काँग्रेस आणि विरोधी पक्षांची कोंडी केली…

कारवाई न थांबवल्यास संप: पेट्रोलपंप डीलर्स

ठाणे पेट्रोलपंपांवर पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईला पेट्रोल डीलर्स असोसिएशनने विरोध दर्शवला आहे. पोलिसांनी पेट्रोलपंपांवर सुरू केलेली कारवाई केवळ संशयाच्या बळावर आहे. ही बेकायदेशीर छापेमारी आहे. हा प्रकार थांबला नाही, तर…

रामनाथ कोविंद यांच्या निवडीमागे मोदी-शहांचे बेरजेचे राजकारण – उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 22 - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी, यामागे भाजपाचे दलित मतांच्या बेरजेचे राजकारण असल्याचे म्हटले आहे. रामनाथ कोविंद यांची निवड…

मुस्लीम म्हणून अफजल खानाला मारलं नाही – शरद पवार

मुंबई, दि. 21 - छत्रपती शिवाजी महाराज सगळया धर्मांचे होते. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मुस्लीम म्हणून मारलं नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी…

N- “Retired but not Tired” अर्थात “सेवानिवृत्त युवा” संमेलन (राज्यस्तरीय ) (शेतकरी व एकात्मिक ग्रामीण विकासासाठी)

बऱ्याच जणांना  ऐन उमेदीच्या काळात करीयर व अर्थार्जनाच्या धावपळीत, समाजासाठी काही करता येत नाही. तसेच राज्य, केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये असलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सैनिक वगैरे ह्यांना नियमाच्या बंधनामुळे इच्छा असून सामाजिक…

ऐतिहासिक घटनाः वाट्सअप ग्रुप मधुन सामाजिक चळवळीची सुरुवात. – साखर क्षेत्रात एक आदर्शव्रत घटना.

अहमदनगर:-                     गेली दोन वर्षांपासुन साखर कारखाना क्षेत्रात *"शुगर इंडस्ट्रीज-ऋणानुबंध एक परिवार"* या नावाने श्री. अविनाश कुटे पाटील हे 6 व्हाट्स अप…

एक्यूयोगा (Acuyoga) भाग ३२

पाठदुखीसाठी एक्यूयोगा.... अ) मूत्राशयाचा एक्यूयोगा करावा. तसेच कंबर दुखीसाठी दिलेली अ. मधील क्रिया करावी. ब) उताणे झोपावे पाय गुडघ्यात वाकवून जवळ घ्यावे पाठीच्या दुखऱ्या भागाखाली टेनिसबॉल ठेवावा. हात जमिनीवर दाबून…