विमानतळाविरोधात शेतकरी रस्त्यावर
अंबरनाथ कल्याण-नेवाळी विमानतळाच्या जागेचा वाद पेटला असून या विमानतळासाठी संपादित केलेली जमीन परत मिळवण्यासाठी आज शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. संतप्त आंदोलकांनी रास्ता रोको करून सरकारचा निषेध केला. इतकंच नव्हे तर…
Dont Copy