कुणाला मिळणार कर्जमाफी ? कुणाला नाही मिळणार?

फोटो संग्रहित मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचं ३४ हजार २२ कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा होताच राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. आपलं…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद सदस्य आपले एक महिन्याचे वेतन शेतकऱ्यांसाठी देणार – सुनील तटकरे

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद सदस्य हे आपले एक महिन्याचे वेतन राज्यातील शेतकऱ्यांसाठी देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे…

३४ हजार कोटींची कर्जमाफी स्वागतार्ह! पण पुरेशी नाही-शरद पवार

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या तर शेतकरी स्वयंपूर्ण होईल महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ३४ हजार कोटींची कर्जमाफी पुरेशी नाही, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार…

कानडा भक्त पंढरीनाथाचा.. गोवेकर कोळीही होई माळकरी..!

विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरीच्या वाटेवर असलेल्या भक्तिचैतन्याच्या सोहळा ‘भेदभाव असे अमंगळ’ या प्रमाणे कोणत्याही जाती-धर्माचा विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरीच्या वाटेवर असलेल्या भक्तिचैतन्याच्या सोहळा ‘भेदभाव असे अमंगळ’ या प्रमाणे कोणत्याही जाती-धर्माचा नाही. लेकुरवाळ्या…

वारी विशेष लेख – फोटो स्वरूपात संपूर्ण पालखी वारी दर्शन आणि माहिती- पंढरपूर Live

हाती चिपळ्या आणि खांद्यावर वीणा व पताका घेतलेला वारकरी. समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥…

वारी विशेष लेख- वारकरी संप्रदाय बद्दल सविस्तर माहिती लेख

पंढरीची वारी जयाचिये कुळी त्याची पायधुळी लागे मजं वारी म्हणजे काय वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा…

‘सर्वांना परवडणारी घरे’ या विषयावर 27 जूनपर्यंत प्रश्न पाठविण्याचे आवाहन

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात सहभागाची संधी मुंबई, दि. 25 : दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा “मी मुख्यमंत्री बोलतोय” हा कार्यक्रम यावेळी “सर्वांना परवडणारी घरे” या विषयावर होणार असून या कार्यक्रमासाठी दि. 27 जून 2017 पर्यंत प्रश्न पाठवावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात…

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळावर भव्य स्वागत

नागपूर, दि.17 : राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले त्याप्रसंगी विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्याऐतिहासिक कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी हजारो…

स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या बाह्यरुग्ण विभाग, सिटी स्कॅनचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

 नागपूर, दि. 25 :  स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या बाह्यरुग्ण विभागाच्या नवीन इमारतीचे तसेच सिटी स्कॅनचे  उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाजबांधणी…

विकासकामांमधून नागपूरचा चेहरा बदलविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 ·         60 कोटी रुपयांच्या खापरी येथील उड्डाणपुलाचे भूमिपूजन ·         शेतकऱ्यांना सर्वांत मोठी कर्जमाफी देऊन सक्षम बनविणार नागपूर, दि.25 :  नागपूर आणि शहराच्या भागात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. सुमारे 65 हजार कोटींची…