लॉकरमधून वस्तू चोरी झाल्यास बँक जबाबदार नाही : RBI

मुंबई : तुमच्या बँकेतील लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू चोरीला गेल्यास बँक जबाबदार नसेल. माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान…

सर्जिकल स्ट्राइकमुळे जगाला कळली भारताची ताकद : मोदी

व्हर्जिनिया, दि. 26 - बहुचर्चित अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हर्जिनिया येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केलं. या दरम्यान त्यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. तसेच आपल्या संबोधनात…

तुकोबांच्या रथाला वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्यांचे रिंगण

काटेवाडी, दि. 25 - कविवर्य मोरोपंताच्या कर्मभूमीत विसावा घेतल्यानंतर श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी (दि. 25) काटेवाडीत दाखल झाला. काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्यांचे रिंगण पार पडले. या…

विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्यातून केले समाजप्रबोधन

राजेगाव : विठ्ठल विठ्ठल... विठ्ठला हरी ओम विठ्ठला, ज्ञानोबा तुकाराम व विठ्ठलनामाच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, लेझीम व ढोल ताशा पथकासह राजेगाव (ता. दौंड) येथील राजनाथ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात…

गोब्राम्हणप्रतिपालक हे माझे मत इतके का जिव्हारी लागले? – शरद पवार

पुणे, दि. 26 - इतिहास संशोधकांनी मांडलेल्या तथ्याच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांना ‘गो ब्राम्हण प्रतिपालक’ ठरविणे चुकीचे असल्याचे मत मी मांडले होते. माझे हे मत इतके का जिव्हारी लागले ते…

डॉक्टरांच्या रूपात भेटला विठ्ठल

बारामती : ‘विठू माऊली तू माऊली जगाची’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल आईच्या मायेने सर्व भक्तांची काळजी घेतो. भक्तांना मदतीसाठी कोणत्याही रूपाने धावून जातो. संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील एका वारकरी महिलेलादेखील डॉक्टरांच्या…

त्या शेतक-यांसाठी शिवसेना सरकारच्या मानगुटीवर बसेल – उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 26 - कर्जमाफीचे श्रेय घेण्याच्या मुद्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला टोले लगावले आहेत.महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात ३० हजारांवर शेतकऱ्यांचे बळी गेले व आपल्या राज्यात…

“वाचना मुळे आयुष्यातील प्रश्न सोपे होतात” ….. कवी रवी सोनार

लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महाकवी कालिदास जयंती साजरी. पंढरपूर प्रतिनिधी:- "विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील वचना बरोबरच अवांतर वाचन करणे गरजेचे असून वाचनामुळे आयुष्यतील येणाऱ्या समस्या व प्रश्नांची धार बोचट होते आणि प्रश्न…

जीएसटीमुळे एक लाख नोकऱ्या

नवी दिल्ली : जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैपासून सुरु होत असताना नव्या कर पद्धतीमुळे एक लाख नव्या रोजगाराची निर्मिती होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रामुख्याने कर, अकाउंट आणि डाटा…

उभ्या रिंगणाच्या अपूर्वाची वारकऱ्यांनी अनुभवली तृप्ती

लोणंद (सातारा) : ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’ असा गजर करीत निघालेल्या ज्ञानोबारायांच्या पालखीचे पहिले उभे रिंगण रविवारी पार पडले. उभ्या रिंगणाची अपूर्वाई लक्षावधी भाविकांनी अनुभवली. आषाढ शुद्ध एकादशीचा मुहूर्त…