भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण… मुंबई हायअलर्टवर
Pandharpur LIVE 28 February 2019 प्रतिकात्मक छायाचित्र बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांवर भारताच्या हवाई दलाने कारवाई केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानमध्ये यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दहशतवादी संघटना देखील भारताला…
