कौठाळी येथे विवाह संपन्न होताच वधु-वरांनी वृक्षारोपण करुन दिला निसर्गसंवर्धनाचा संदेश
Pandharpur Live -कौठाळी:निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे हे ओळखून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कौठाळी तालुका पंढरपूर येथे वधू वरांच्या हस्ते वृक्षारोपण करुन विवाह सोहळा झाला. शासनाच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण व वृक्ष…
