मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध कृषी योजनांचा शुभारंभ…. ‘विकेल ते पिकेल’ अभियान देईल शेतमालाला हमखास भाव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. 10 : शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतांनाच शेतमालाला हमखास…
