कर्जबाजारीपणामुळे सोलापूरातील एकु कुटूंब उध्दवस्त… कर्जाच्या तणावाखालील शिक्षकाकडून पत्नीची हत्या
सर्वसामान्यांसह विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळींना सुध्दा सध्या मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्य माणुस तर पुरता कोलमडून गेलाय. आर्थिक संकटामुळे हतबल झाल्यामुळे एखादं कुटूंब कसं उध्दवस्त होऊ शकतं…
