आषाढी यात्रेदरम्यान पंढरपूर व परिसरातील गावांमध्ये फक्त तीन दिवसीय संचारबंदी ठेवा ! आ.परिचारक व आ.आवताडे यांनी एकत्रितरित्या केली मागणी
Pandharpur Live: आषाढी यात्रे दरम्यान पंढरपूर शहर व परिसरात शासनामार्फत करणेत आलेली नऊ दिवसांची संचारबंदी कमी करून तीन दिवसांची म्हणजेच दि.19 जुलै ते 21 जुलै 2021 दरम्यान जाहीर करावी यासाठी महाराष्ट्राचे…
