शाश्वत ग्रामीण विकासासाठी माती, पाणी व पर्यावरणाबाबत जागृती आवश्यक
स्वेरीचा रौप्य वर्षारंभीचा विशेष कार्यक्रम थाटात संपन्नपंढरपूर- ‘महाराष्ट्राला अध्यात्मिक, सामाजिक, राजकीय शैक्षणिक, कला व क्रीडा यांची उज्ज्वल परंपरा लाभली असून अनेक मोठमोठी मंडळी पंढरपूरला आवर्जून भेट देतात. एखाद्या संस्थेचा विचार…
