पंढरपूरच्या कवयित्री रत्नप्रभा पाटील यांनी साहित्य संमेलनात उंचावली पंढरपूरची मान

पंढरपूर (प्रतिनिधी):- पुणे येथे 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पंढरपूरच्या कवयित्री रत्नप्रभा पाटील यांनी ‘काव्यकट्टा’ च्या मंचावर ‘देव नाही आमचा विचारच बाटला’ ही कविता सादर केली. तेंव्हा उपस्थित साहित्य…

औरंगाबादमधून isis च्या संशयित युवकाला अटक

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातून आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून २६ वर्षांच्या एका युवकाला दहशतवाद  विरोधी पथकानं ताब्यात घेतलंय. यानंतर त्याला ए.एन.आय.च्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, अजून काही युवक आयसिसच्या संपर्कात…

स्पोर्ट्स हिरोज राष्ट्रगीताचं अनावरण,

मुंबई : माजी कसोटीपटू निलेश कुलकर्णीच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘स्पोर्टस हिरोज’ या राष्ट्रगीताचंअनावरण दिग्गज खेळाडुंच्या उपस्थितीत करण्यात आलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, गगन नारंग, सानिया मिर्झा, सुशील कुमार, महेश भुपती,…

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

नाशिक : सासरच्या लोकांच्या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. नवरा, सासू आणि नणंदेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने आपल्या हातावर लिहून ठेवलं होतं. रमेश महाजन…

रायगड महोत्सवाची आज सांगता, उद्धव ठाकरेंची उपस्थिती

रायगड :   रायगड महोत्सवाची आज सांगता होत आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार  आहे.महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाकडून यावर्षी पहिल्यांदाच रायगड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. चार दिवस चाललेल्या या शाही…

महाराष्ट्रातील चौघांसह 25 बालवीरांचा गौरव………बाल शौर्य पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : देशातल्या 25 बालवीरांचा आज राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी दिल्लीत हा गौरव सोहळा पार पडला.  देशातील 25 बालकांना शौर्याबद्दल राष्ट्रीय बालवीर…

वाळू माफियांच्या 40 बोटी उद्ध्वस्त

पंढरपूर : बारामतीच्या प्रांताधिकाऱ्यांनी वाळू माफियांना चांगलाच धडा शिकवला आहे. उजनीत अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या 40 पेक्षा जास्त बोटी प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी जिलेटीन स्फोटकांनी उडवून दिल्या. इंदापूर तालुक्यातील…

राज्याचा रिमोट माझ्याकडे, मुख्यमंत्र्यांचा सेनेला टोला

मुंबई – 23 जानेवारी : बाळासाहेबांचा रिमोट तुमच्याकडे आला आणि राज्याचा रिमोट तुम्ही माझ्याकडे दिलात याबद्दल आभार आणि हा रिमोट आता माझ्याकडे आहे हे बाकीच्या मंत्र्यांनी समजून घ्यावं,असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र…

बिनपाण्याची शेती…

विजयपूर (कर्नाटक) : एक एकरातील लिंबाची बाग, शंभर झाडं, उत्पन्न महिन्याला तब्बल 1 लाख 60 हजार आणि तेही पाण्याशिवाय. पाण्याचा एकही थेंबही न देता लाखोंचं उत्पन्न देणारी ही बाग कर्नाटकात फुलली आहे.…

औरंगाबादेतून आयसिसशी संबंधित असलेल्या एकाला संशयिताला अटक

औरंगाबाद – 23 जानेवारी : दहशतवादी संघटना आयसिसविरोधातली एटीएसचं धडकसत्र आजही सुरूच आहे. आणि त्यामध्येच एटीएसनं आणखी एका संशयिताला औरंगाबादच्या वैजापूरमधून अटक केली आहे. मुअज्जम खान असं त्याचं नाव असल्याचं समजतंय.…