पंढरपूरच्या कवयित्री रत्नप्रभा पाटील यांनी साहित्य संमेलनात उंचावली पंढरपूरची मान
पंढरपूर (प्रतिनिधी):- पुणे येथे 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पंढरपूरच्या कवयित्री रत्नप्रभा पाटील यांनी ‘काव्यकट्टा’ च्या मंचावर ‘देव नाही आमचा विचारच बाटला’ ही कविता सादर केली. तेंव्हा उपस्थित साहित्य…
