शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Pandharpur Live : पुणे दि. २५: साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव…
