बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ; शालेय शिक्षण विभाग पाठवणार आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव
Pandharpur Live Onlin : महाराष्ट्र सरकारने बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा करण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांना सांगितले आहे.मुंबई…
