संसाराची लग्नगाठ बांधून आठ महिनेच झाले…आणि आक्रित घडले! नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल!!
Pandharpur Live Online: संसाराची लग्नगाठ बांधून आठच महिने झाले होते पण आठ महिन्यानंतर आक्रित घडलं. नवविवाहितेने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले. वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील नवविवाहितेने राहत्या घरी…
