कर्मयोगीमधे “कर्माटेक २०२६” तंत्रपरिषदेमध्ये अनेक समाजाभिमुख प्रकल्पांचे सादरीकरण; ज्ञान हेच आयुष्यातील अमूल्य धन : डॉ.मनोज कदम
पंढरपूर (प्रतिनिधी): विद्यार्थ्यानी अभियांत्रिकीचे ज्ञान व कल्पकता यांचा वापर करून उद्योजकतेकडे वळले पाहिजे. भावी अभियंते हे नोकरी करणारे न राहता नोकरी देणारे अभियंते तयार व्हावेत व यासाठी कर्मयोगीचे "कर्माटेक २०२६"…










