👁 10 Views

कोपर्डी खटल्याच्या सुनावणीस उशीर हा आरोप खोटा- उज्ज्वल निकम

उज्ज्वल निकम
मुंबई | कोपर्डी खटल्याच्या सुनावणीला उशीर झाला हा आरोप खोटा आणि गैरसमजावर आधारित आहे.  विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे वक्तव्य केलंय. 
५ महिन्यात आरोपींच्या साक्षी पूर्ण करण्यात आल्या तसेच खटल्याच्या सुनावणीत जो वेळ गेला तो नैसर्गिक असल्याचं त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, आरोपींतर्फे करण्यात आलेली बचावाचा साक्षीदार तपासण्याची विनंती न्यायालयाने फेटाळलीय. त्यामुळे यासंदर्भात लवकरच निर्णय येण्याची शक्यता असल्याचं निकम यांनी स्पष्ट केलं.

  









































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *