👁 1 Views

भगवान गौतम बुद्धांचे काही विचार.. यांचा अवलंब केल्यास आयुष्यात कधीही दुःख येत नाहीत

10 May.2017

आज (10 मे, बुधवार) बुद्ध जयंती आहे.महात्मा भगवान गौतम बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जातात. भगवान बुद्धांनी दुःखाचे मुळ शोधून काढले आणि त्यावरचा उपाय देखील सांगितला. प्रज्ञा-शिल-करुणा ही त्रिसूत्री अंगिकारली तर जीवन सुखकर होईल, असे त्यांनी सांगितले. जगात सर्वांत मोठ्या चार धर्मांमध्ये आज बौद्ध धर्माचा समावेश आहे. बौद्ध अनुयायींची संख्या दिवसागणिक वाढत आहे. पुढे जाणून घ्या, गौतम बुद्धाचे काही विचार, ज्यामुळे जीवनात सुख आणि शांती प्राप्त होऊ शकते…

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *